औरंगाबाद: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दोनऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. ...
बीड : अंगणवाडी केंद्रांसाठी पुरविलेल्या शैक्षणिक साहित्य व खेळणीच्या पुरवठादाराला नियमबाह्यपणे जादा बिल अदा करणे एका उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे ...
आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले ...
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या निधीची जिल्हा परिषदेने पद्धतशीर वाट लावणे सुरू केले आहे. ...
दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या करारावर काहीच निर्णय होत नसल्याच्या निषेधार्थ भारताच्या पश्चिम विभागातील राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी ५ डिसेंबर रोजी संप करणार आहेत. ...