शहराच्या उत्तरेस राज्य मार्ग ९ ला जोडणारा गोंडपिपरी-मूल मार्ग पूूर्णता: उखडला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळे दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनधारक त्रस्त झाले असून... ...
गेल्या कित्येक वर्षापासून गडचिरोली येथे रेल्वे मार्ग सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. मात्र वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत असल्याने... ...
तालुक्यातील चारगाव या गावाला वेकोलिच्या ब्लास्टींगमुळे धोका निर्माण झालेला आहे. याचा प्रत्यय चारगाव येथील एका १५ वर्षीय मुलीचा भिंत कोसळून दुर्दैवी अंत झाल्याच्या दुर्घटनेतून आला आहे. ...
चिमूर येथील शहीद स्मारकाजवळ ४२ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधली. आता ही टाकी जीर्ण झाली असून केव्हा पडण्याच्या स्थितीत आहे. असे असले तरी याच टाकीतून चिमूरवासियांना पाणी पुरवठा केला जात आहे. ...