शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी ...
येथून देवळीकडे जात असलेल्या रस्त्याची चागलीच वाट लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्त्या असाच प्रश्न या मार्गावर प्रवास करताना ...
महात्मा गांधी यांच्या विचाराने पे्ररित झालेला कार्यकर्ता वैयक्तिक जीवनासह संवेदनशीलतेने समाजात नवसंजीवनी निर्माण करेल, असे मत गांधी विचारक व्याख्यात कुमार प्रशांत यांनी व्यक्त केले. ...
स्थानिक श्री समर्थ कला व वाणिज्य महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आष्टी परिसरात विमा सुरक्षा खाते नोंदणी सप्ताह उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यात जागृती ...
दुबार-तिबार पेरणीमुळे मेटाकुटीस आलेल्या बळीराजाला आता हातचे पीक गमावण्याची वेळ आली आहे. यंदा एकामागून एक अस्मानी संकट बळीराजाचा पाठलाग करीत याचा सामना करून कसेबसे पीक वाचविले. ...
हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान व सर्वधर्म समभावाचे प्रतिक श्री संत मिरणनाथ महाराज देवस्थानवर दोन वेगवेगळ्या गटाने हक्क सांगितला आहे. देवस्थान ट्रस्टवर हक्क सांगणाऱ्या दोन्ही गटाच्या स्वयंघोषित ...
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या शनिवारी पार पडलेल्या बैठकीत सुसुंद्रा, सारवाडी, सावळी (बु.), आजनसरा व कोरा-साखरी येथील पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. ...
अंगणवाड्यांच्या माध्यमातून शासन कूपोषण दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे़ शिवाय बालकांच्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणूनही अंगणवाड्यांकडे पाहिले जाते; पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे याकडेच दुर्लक्ष ...
युतीसरकारच्या काळात माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांनी तिगाव - आमगाव रस्त्याचे डांबरीकरण केले. आज जवळपास २० वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही. विशेष म्हणजे ...
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी ग्रामपंचातचा सरंपच कोण? हा संतप्त प्रश्न गावकरी व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी खंडविकास अधिकारी ...