इस्लामिक स्टेटसाठी इराकमध्ये लढायला गेलेल्या कल्याणच्या आरीफ माजिदला आठ डिसेंबर पर्यंत राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ...
विशिष्ट कालखंडाशी नाळ जोडू पाहणारा ‘विटी दांडू’ हा नवा चित्रपट. दिलीप प्रभावळकर यांनी या धाटणीतला चित्रपट पहिल्यांदाच केला आहे. केवळ तांत्रिक सफाईदारपणाच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काही सांगू पाहतो. त्याच्या विविध बाजूंवर त्यांनी स्वत: टाकलेला प्रका ...
राजश्री आणि जयश्री, एकाच घरातील मुली. दोघींनाही शिक्षण पूर्ण होण्याआधीच विवाह करावा लागला. अशा परिस्थितीमध्ये पुढे काय वाढून ठेवलेलं असेल, याचा अंदाज कुणालाच आलेला नसतो. अशाच या दोन मुलींचं काय झालं पुढे? कुणाच्या नशिबात काय लिहिलेलं होतं? ...
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची सांगता दोनच दिवसांपूर्वी झाली आणि अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत करून विश्वविजेतेपद राखले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत पहिल्यांदा ...
अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्वनाथन आनंदला पराभूत करून विश्वविजेतेपद राखले. गेल्या वेळी आव्हानवीर म्हणून आलेल्या कार्लसनने विश्वविजेतेपदावरची दावेदारी कायम राखली. या वेळची लढत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. चौसष ...
दादा धर्माधिकारी म्हणजे कुटुंबवत्सल, संसारकरू माणूस. जीवनात गुप्तता नसावी, ही त्यांची प्रांजळ भूमिका. एक चिटोरेसुद्धा खासगी म्हणून लिहिण्याची दादांना गरज वाटली नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक प्रकारचा मैदानी मोकळेपणा लाभला होता. दादांची पुण्यतिथी ...
आंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी शंका घेणे चांगले; कारण त्यातून ज्ञानप्राप्ती होते, वैचारिक स्पष्टता येते, विवेकबुद्धी जागृत होते. पण शंका घेण्यालाही मर्यादेचा बांध हवा; अन्यथा शंकाग्रस्त माणूस कायम अशांत, अस्वस्थ राहतो. डॉ. रमाकांत यांची शंका आणि त् ...
विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पंखांवर आरूढ होत मानव प्रगतीची शिखरे पादाक्रांत करतो आहे; मात्र स्त्री-पुरुष भेदाची त्याची मानसिकता बदलायला तयार नाही. त्यामुळेच स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा करावा लागला. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सामाजिक परिस्थितीत थो ...
राजकीय चलाखी करून व कायद्याला बगल देऊन आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध करण्याचा हास्यास्पद प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. ही घटना सर्वोच्च न्यायालयाचा कायदा व विधानसभेच्या कामकाजाचा कायदा या सर्वांविरोधी आहे. राज्यपालांच्या आदेशाचे त्यांनी कायद्याप ...
खेळाची आवड मुलांच्या मनात खोल रुजवायची आणि त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला जी शिस्त लागते, ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची, ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. ती त्यांनी जर नीट पार पाडली नाही, तर मुलगा अजिंक्यवीर बनणे अशक्यच आहे. ...