ग्रामसेवक म्हणजे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतु ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू समजले जाणारे हेच ग्रामसेवक नोकरीच्या ठिकाणी राहत नाही. ...
सत्ताधा:यांसह प्रशासनास नागरिकांच्या प्रश्नांचे गांभीर्य राहिले नाही. शहरातील प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केली. ...
नागपूर येथील रेल्वेच्या भरारी पथकाने ६४ जणांकडून २८ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई शुक्रवारी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर दुपारी १२ ते ३ पर्यंत करण्यात आली. ...