मुंबई व मुंबईच्या उपनगरांमध्ये मांसाहारी लोकांना घरं नाकारण्यात येत होती. शाकाहारी लोकांना मांसाहाराचा वास सहन होत नाही अशी कारणं देत सर्रास घरं नाकारली जात. ...
राज्यात शिवसेनेला सत्तेत सामील करुन घेण्यासाठी भाजपा तयार असून यासंदर्भात उद्यापासून शिवसेनेशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
जम्मू- काश्मीरमधील अरनिया भागातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका जवानासह तीन नागरिक ठार झाले आहेत. दरम्यान तीन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. ...