देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाकडे बघितले जाते. मात्र निसर्गाने साथ सोडली तर हा कणा कसा मोडून जातो, याचे चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. ...
कुंभार समाजाच्या मागण्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन राज्य शासनाने दिल्यानंतरही मागण्या सोडविण्यात आल्या नाही. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे. ...
शहरामध्ये मिरचीचे दांड्या कापण्याचे सातरे सुरु झाल्यामुळे मोठ्या संख्येतील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. हे सातरे अजून तीन ते चार महिने सुरु राहणार आहे. ...
येत्या एप्रिलपासून दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी विम्याच्या प्रीमियममध्ये १४ टक्क्यांपासून ते १०८ टक्के इतकी घसघशीत वाढ होऊ घातली आहे. ...