गत २४ तासांत स्वाईन फ्लूने आणखी ३६ जणांचा बळी घेतला. याचसोबत स्वाईन फ्लू बळींची संख्या १७०० वर पोहोचली. आतापर्यंत देशभरातील ३० हजार लोकांना एच१ एन१ विषाणूची लागण झाली आहे. ...
राहुल गांधी यांच्या हेरगिरीचा मुद्दा तापला आहे. गुजरातच्या धर्तीवर विरोधी पक्षनेत्यांचीही हेरगिरी होत असून, हा मुद्दा संसदेत लावून धरणार असल्याचे काँग्रेसने रविवारी स्पष्ट केले. ...