ग्रामीण मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, कुपोषणावर मात करता यावी. एकूणच ग्रामीण भागातील गरजुंची मुलं सुसंस्कारीत व्हावी या उदात्त हेतुने शासनाने अंगणवाडी, मिनी अंगणवाडी ...
१ डिसेंबर १९६५ रोजी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. भूदलाला पर्याय म्हणून सीमा सुरक्षा दल कार्यरत आहे. मात्र सीमा सुरक्षा दलातील सैनिकांना भूदल सैनिकांप्रमाणे दर्जा दिला जात नाही. ...
खरीप हंगामात सातत्याने तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरी दुष्काळच येत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा त्याला सामना करावा लागत आहे. यंदाच्या खरीपात हतबल झालेला बळीराजा ...
शहरात दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. हजारोंच्या संख्येत बसस्थानकार गर्दी दिसून येते. ...
नगर भूमापन झालेल्या हदीतील शेतीव्यतिरिक्त वापराच्या जमिनीच्या मिळकतीच्या मालकी हक्काच्या फेरफार नोंदी तसेच अनुषंगिक इतर फेरफार नोंदी घेण्याची कारवाई भूमिअभिलेख विभागाकडून केली जाते. ...
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त करणारी नवी संच मान्यता आणि शासन निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे. आपल्या मागणीसाठी संघटनेने शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत ...
तंटामुक्तीवर लिखाण करणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी शासनातर्फे पुरस्काराची घोषणा केली जाते. सन २०१२-१३ या वर्षातील पुरस्काराची घोषणा शासनाने केली. मात्र तो पुरस्कार अद्याप ...