दिवसामागून दिवस उलटत आहे. पण कोंढा येथील कोळशाची धुळ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. परिसरातील बालकांच्या शरीरात धुळीचे विष पसरत आहे. एका वर्षाखालील बालकांमध्ये दम्याचा आजार दिसून येत आहे. ...
यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने नागभीड, कोरपना, ...
सिंदेवाही, मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ४६ हजार ११७ हेक्टर शेतीला वरदान ठरणारे सिरकाडा येथील हुमन नदी सिंचन प्रकल्प केंद्र शासनाच्या अंतीम मान्यतेत अडकला आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ ला ...
राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शासनाने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांच्या सेवा संपुष्टात आणल्या. ...
तालुक्यातील गराडा (बु.) येथे झालेल्या मनरेगाच्या नाला सरळीकरणाच्या कामात दुर्लक्ष झाल्यामुळे व दस्तावेजात खोडतोड आहे. त्यामुळे गैरव्यवहाराचा संशय बळावला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीने ...
करडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या व्हरांड्यात आज १ डिसेंबर रोजी दुपारी तहकुब ग्रामसभेचे आयोजन झाले. ग्रामसष्भा सुरु असताना सरपंच सिमा सियाराम साठवणे यांनी क्रिडांगण सपाटी ...
मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव (मुंढरी) येथील शेतकऱ्यांची शेतजमीन बेटाळा दिपानामध्ये आहे. तलाठी साझा क्रमांक २६ मधील सदर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याने, गोसे प्रकल्पामुळे पावसाळाभर बुडीत राहते. ...
सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहर वासीयांना दोन वेळी पाण्याचा शुध्द पुरवठा व्हावा यासाठी नगर पालिका प्रशासनाने ४ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना तयार केली होती. आता दुसऱ्या फेरीत ...