राहाता : ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी राहाता तालुक्यातील साकुरी येथील युवकाचे अपहरण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली़ याबाबत मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी गुन्ाची नोंद केली़ ...
चाकूर : तालुक्यातील लातूर रोड येथील बुद्ध आणि अन्य समाजासाठी स्मशानभूमी नाही़ त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जमिनीतील जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्यांकडे करण्यात आली आहे़ ...
नायगाव बाजार : नायगावला पाणीपुरवठा करणार्या कांडाळा तलावातील पाणी संपल्याने चार दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद असून मानारचे पाणी सोडणे गरजेचे झाले आहे़ ...
नवी मुंबई : उरणमधील आयओटीएल कंपनीच्या भूमिगत पाइपमधून नाफ्ता चोरणार्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लिटर नाफ्त्यासह ३६ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. कंपनीपासून ५०० मीटरवरच अनेक वर्षांपासून नाफ्ता चोरीचा हा प्रक ...
स्कूलबॅग माझ्या बसण्याच्या खुर्चीवर ठेवून वडिलाच्या क्लिनिकमध्ये जात असल्याचे त्याने सांगितले होते. त्याने स्कूलबॅग घरी नेण्यास सांगितली होती. त्यानंतर तो स्कूटीवाल्या मुलाकडे गेला होता. युग स्कूटीवर बसला होता. स्कूटीचालक मुलाने स्कार्फ तोंडाला बांध ...
तिसगाव : चैतन्य कानिफनाथ महाराज की जय, आदेश, च्या पारंपारिक जयघोषात श्रीक्षेत्र मढी येथील फुलोरबाग यात्रेनिमित्तची मानाची निशाण भेट आज पोलिसांच्या हस्ते बंदोबस्तात कडे करीत झाली. ...
टोकावडे : उन्हाचा तडाखा सुरू झाला असून वाड्यावस्त्यांवर पाणीसमस्या निर्माण झाली असताना, पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ज्या विभागाच्या खांद्यावर आहे, त्या विभागाचा एकही कर्मचारी आपल्या कार्यालयात सापडत नसल्याने तक्रार घेऊन येणार्या नागरिकांना रिकाम्या ...