सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय रविवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...
तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. ...
उशिराने आला असला यंदा देशात पाऊस चांगला होत असून वरुणदेवाच्या या कृपेमुळे महागाई आटोक्यात येईल, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले ...
सुटी असल्याने गावाशेजारच्या नाल्यावर पोहण्यासाठी गेलेल्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू ...
भंडारा वन परिक्षेत्रातील मॅगनिज ओर उचलण्याच्या कंत्राटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती ...
शिक्षण विभागाने एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्वेक्षण करून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. मुळात शिक्षकांनी सादर केलेली आकडेवारीच फसवी आहे. ...
मालवाहतुकीनंतर प्रवासी आरक्षणाचे प्रमाण घसरल्याने भारतीय रेल्वेच्या चिंतेत भर पडली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी एप्रिल आणि जून २०१५ दरम्यान प्रवासी ...
विवेक घळसासी : पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचा समारोप ...
ग्रीसमधील सार्वमतानंतर तेथील आर्थिक संकट संपण्याची चिन्हे नसतानाच चीनमधील शेअर बाजाराने आपटी खाल्ल्याचे निमित्त भारतीय बाजाराला मिळाले ...