मानव विकास कार्यक्रमांतर्गत माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने जननी सुरक्षा योजना सुरू केली. मात्र आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे लाखांदूर तालुक्यात सहा महिन्यात ३२ बालकांचा मृत्यू ...
आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसून त्याशिवाय अनेक समस्या प्रलंबीत आहेत. समस्यांची पुर्तता त्वरीत व्हावी, या मागणीसाठी आज शनिवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या ...
आपल्या संस्कृतीत पुरूषांनी असे वागावे, असे वागू नये असे संस्कार बालपणापासून होत असतात. त्याच परिणामामुळे महिलांना दुय्यम लेखणारी पुरूषी मानसिकता तयार होते. यातूनच महिलांवर लैंगिक ...
युनिव्हर्सल कारखान्याच्या रेल्वे ट्रॅकमुळे झालेल्या अडचणीमुळे तुमसररोड रेल्वे क्रॉसिंग ५३२ वर बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे बांधकाम तूर्तास थांबविण्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे काही कॉलम ...
आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी नव्हे इतका मतदारांनी शहरवासियांचा दारुन पराभव केला आहे. यावर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ग्रामीण क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना ...
मागील २० महिन्यात विविध दुर्घटनेत १५ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीला आली आहे. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात अनुदान ...
येथील हिरापुरा येथील नागराज मंदिर परिसराची साफसफाई करताना दोन समुदायातील काही जणांमध्ये वाद उफाळून आला. यात एक जण जखमी झाला असून पोलिसांनी तिघांना अटक केली. ...
तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात एकूण १४४ स्वस्त धान्य दुकानदार कार्यरत आहेत. परंतु अनेक दिवसांपासून येथील पुरवठा निरीक्षक नियमितपणे दुकानांची तपासणी करीत नसल्याने गरिबांचा गहू, ...
भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये शपथ घेतलेले उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी धामणगाव येथे येवून भाजपाचे नेते अरूण अडसड यांचे आर्शिवाद घेतले. ...
जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत. ...