दुर्गम भाग, शैक्षणिक मागासलेपणा, पायाभूत सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न जिल्ह्यात कायम आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही उत्कृष्ट बँकींग सेवा देऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदा ...
सहकारी बँकांसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार आॅनलाईन झाले आहेत. मात्र जिल्ह्याच्या अर्ध्याभागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीच नाही. त्यावर उपाय म्हणून बँकांनी लाखो रूपये खर्चून व्ही-सॅट ...
उद्योन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे राज्याच्या क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे धोरण आहे. ...
राजुरा आणि कोरपना तालुक्यांतर्गत वर्धा नदी पट्ट्यात येणाऱ्या गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने मोटार पंप चालत नसून विहिरीत तथा बोअरवेलमध्ये पाणी असूनही शेती सिंचनापासून ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे. ...
अपुरा पाऊस, अकाली पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे यावर्षी राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हिच स्थिती चंद्रपूर जिल्ह्याची आहे. धान शेतीबरोबरच सोयाबीन व कापसाचे ...
राजुरा तालुक्यात असलेल्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपाय योजना म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने ...
बल्लारपूर नगर परिषदेच्या २०११ च्या निवडणुकीत स्विकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत निवडीसाठी लागणाऱ्या पात्रता नियमांना नगरसेवक राजु झोडे यांनी बगल देत सदस्यत्त्व ...
शहरातील विंजासन या भागातील तलावाच्या वादावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांवर चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय ...
शासनाने सन १९९४-९५ पासून राज्य कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा तगादा लावला. यासाठी विविध योजनेतून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोरपना तालुक्यातही १०६ कोल्हापुरी बंधाऱ्याचे ...