गुणावान क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे यासाठी सुरु करण्यात आलेली इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) स्पर्धा कायमच वादात राहिली आहे. मॅच फिक्सिंग, खेळाडूंचे वर्तन ...
शेतीचा पीक विमा काढणाऱ्या कबाल इन्शुरन्स कंपनीने मागील हंगामात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३.४६ टक्के विम्याची रक्कम परतावा करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ...
गर्भधारणा टाळण्यासाठी कुटूंब कल्याणची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतरही मूल तालुक्यातील बोरचांदली येथील एका महिलेला गर्भधारणा झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी निकटच्या भविष्यात इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अरब राष्ट्रांचा राग ओढवायचा नाही ही सेक्युलरवाद्यांची परंपरा तोडून ते यहुदी (ज्यू) राष्ट्राच्या जमिनीवर ...