आळंदी : इंद्रायणी नदीच्या पात्रालगत कचरा टाकणे, तो जागेवरच जाळणे किंवा तोच कचरा नदीत ढकलून देणे, नदीपात्रात सांडपाणी खुलेआम सोडून संपूर्ण इंद्रायणी नदीलाच प्रदूषित करणार्या विवध संस्थांसह संबंधित शासकीय कार्यालये व शासनाच्या विरोधात राष्ट्रीत हरित न ...
लातूर : रमजान ईदनिमित्ताने शहरातील गंजगोलाई परिसरातील कापड गल्लीत नवीन कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे़ पाऊस नसल्याने बाजारपेठेतील आकर्षक खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे़ शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहक खरेदीसाठी येत असल्याने कपडा ...
पनवेल : पनवेल वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या शिवानंद पुजारी या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला. पुजारी यांनी उरण नाका परिसरात बंदोबस्तावर असताना मोहन जितेकर या टेम्पो चालकाला थांबवून कागद ...
किनवट : तालुक्यातील राजगडला ढाळीचे बांध व शेततळ्यासाठी सिद्धीविनायकाकडून ५० लाख मिळाले़ आता शिर्डी संस्थानकडून जरूर गावासाठी ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी डॉ़तुकाराम मोटे यांनी दिली़ ...
श्रीरामपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याचा निर्णय अखेर श्रीरामपूर नगरपालिकेने घेतला आहे. ...