CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
माओवादी संघटनांतर्फे मंगळवारपासून नक्षल शहीद सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या काळातच मंगळवारी मध्यरात्री धानोरा तालुक्याच्या गोडलवाही येथे ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील शांतिनगर शिक्षक कॉलनी येथे एका प्रॉपर्टी डीलरला खंडणीसाठी गोळ्या झाडून ठार ... ...
गुन्हेशाखेत असलेल्या एका वादग्रस्त कर्मचाऱ्याने आपल्या काही साथीदारांसह एका हॉटेल मालकाला हत्यार कायद्यात फसविण्याची धमकी देऊन ,.... ...
केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव व दुष्काळ निवारण समितीचे आयुक्त राघवेंद्र सिंग यांनी बुधवारी राज्यातील दुष्काळ व पीक परिस्थितीचा आढावा घेतला. ...
याकूब मेमनच्या फाशीचे वृत्तांकन करताना माध्यमांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याकूबच्या फाशीबाबत कायदेशीर कार्यवाही होईलच; ...
महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही. ...
मूर्तिजापूर-अचलपूर धावणारी ब्रिटिशकालीन शकुंतला नॅरोगेज रेल्वे शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असली तरी ही पुरातन रेल्वे बंद करण्याचा घाट घातला जात आहे. ...
मुंबई, पुणे, ठाणे शहरांतील नागरिकांना जलदगतीने आॅनलाईन दस्तनोंदणी करता यावी यासाठी पुण्यात ई-रजिस्ट्रेशनचे स्वतंत्र कार्यालयच सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. ...
राज्य सरकारने जर ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांवर एलबीटी कायम ठेवला तर बहुतांश पेट्रोल पंप मालकांना एलबीटीपासून मुक्ती मिळणार आहे ...
राज्यात दुष्काळाची स्थिती असल्याचे कारण पुढे करून सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने राज्य बँकेची निवडणुकही पुढे गेली आहे ...