जागा नसल्याचे कारण काढत जिल्ह्यात सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती. याचा लाभ उचलत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी केला. दरम्यान ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही ३१ जानेवारीपासून कचारगड यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा ४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा व कोणत्याही ...
पाण्याशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही व अन्नाशिवाय जीवन नाही. याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता पाण्याचे स्त्रोत कसे तयार करता येतील, ...
स्वदेशी मंडळाच्या खेळांमुळे मुलांच्या बौध्दीक व शारीरिक गुणांना चालना मिळून त्यांना राज्यस्तरीय खेळात सहभागी होण्याची संधी मिळते. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला ...
नगर परिषदेच्या तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रकरणात फेरसुनावणीसह त्या अनुषंगाने परिणामकारक अधिसूचनाही रद्दबातल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नसल्याने २१ डिसेंबर २०१४ व ११ जानेवारी २०१५ ...
सडक अर्जुनी तालुका होवून १७ वर्षे झालीत, पण तालुक्याला अद्याप बस स्थानक झाले नाही. सुदैवाने आता जिल्ह्याचे पालकमंत्री याच गावचे रहिवासी लाभले आहेत. त्यामुळे आतातरी येथील ...
महिन्यातून एक सभा होत असून महत्त्वपूर्ण निर्णय होतात, तरीही या सभेस अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहून सभागृहातील सदस्यांचा अवमान करीत असल्याची टीका सदस्यांनी केली. ...
अलीकडे आपल्या जातीचा समावेश आदिवासींमध्ये करावा यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. मात्र आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आमची कोणतीही हरकत नाही, ...