जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशी व विदेशी पक्ष्यांचे वास्तव्य आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नसल्याने २१ डिसेंबर २०१४ व ११ जानेवारी २०१५ ...
सडक अर्जुनी तालुका होवून १७ वर्षे झालीत, पण तालुक्याला अद्याप बस स्थानक झाले नाही. सुदैवाने आता जिल्ह्याचे पालकमंत्री याच गावचे रहिवासी लाभले आहेत. त्यामुळे आतातरी येथील ...
महिन्यातून एक सभा होत असून महत्त्वपूर्ण निर्णय होतात, तरीही या सभेस अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहून सभागृहातील सदस्यांचा अवमान करीत असल्याची टीका सदस्यांनी केली. ...
अलीकडे आपल्या जातीचा समावेश आदिवासींमध्ये करावा यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. मात्र आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आमची कोणतीही हरकत नाही, ...
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या आरमोरी ग्राम पंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यावरील ५० ते १०० खड्डे बुजविण्यासाठी पाच लाखाचा निधी खर्च केल्याची बाब उजेडात आली आहे. ...
येथून जवळच असलेल्या देलनवाडी येथील युवकाचे गावातील एका तरूणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून युवतीला गर्भधारणा झाली. आता हे प्रकरण अंगलट येणार या भीतीने ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्राम पंचायत व ५० टक्के यंत्रणा स्तरावर जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची ६३४ कामे सुरू आहेत. ...
अपंग विद्यार्थ्यांना अपंग व्यक्ती समान संधी कायदा १९९५ व २००९ च्या आरटीई कायद्यानुसार अपंग व विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, ...
शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या खासगी शाळांमधील शिक्षकांना रूजू करून घेण्यास शैक्षणिक संस्थांनी नकार दिला आहे. त्यामुळे या शिक्षकांसमोर फार मोठा पेच निर्माण झाला आहे. ...