या सर्व परिस्थितीने लाखो रुपयांचे मिळणारे उत्पन्न तर गेलेच; शिवाय द्राक्ष, डाळींब, कांदा या पिकांचा आता भरवसा नाही. ही पिके बेभरवशाची झाली आहेत. या पिकांऐवजी कोणते पीक घ्यावे हा शेतकर्यांपुढे गंभीर प्रश्न पडलेला दिसत आहे. गारपीट एवढी प्रचंड होती की, ...
नाशिक : जिल्ातील सात ग्रामपंचायतींचे नगर परिषद, नगर पंचायतीत रूपांतर करून सदस्यांची निवडप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या ग्रामपंचायतींवर तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने यासंदर्भातील आदेश निघू शकलेले नाहीत. ग्रामपंचायत ...
मुंबई : नाशिक शहरात ८ हजार ६९८ इमारतींना महापालिकेने पूर्णत्वाचे दाखलेच दिले नसून त्यामुळे त्यांचा अनधिकृत वापर सुरू असल्यामुळे महापालिकेच्या कारभाराची आणि घरपी विभागातील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. त ...
नाशिक : शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राला गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे कच्च्या पाण्याची पुरवठा करणारी पाइपलाइन बसविण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (दि.२६) सातपूर व सिडको भागातील सर्व प्रभागांमध्ये सकाळी १० वाजेपासून ते दुसर्या दिवशी शुक्रवारी ( ...