श्रीनगर, तापकीरनगर, काळेवाडी भागात विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे रहिवासी हैराण असल्याची तक्रार नगरसेविका अनिता तापकीर यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
वीज पंपात बिघाड झाल्याने वडेश्वर आणि भाऊ परिसरातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शेतकरी बैलगाडीतून, तर वृद्ध महिला डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाणी आणतात. ...
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज ६५.९७ टक्के मतदान झाले आहे. आंबेगाव तालुक्यातील ११ हजार ५१४ मतदारांपैकी ७५९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या ८ जून रोजी दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. ...
लाख रुपयांची बुलेट १० हजारांना, तर ५० ते ६० हजारांची मोटारसायकल पाच ते सात हजारांना विकणारा व घेणारा खूष! ज्यांच्या या मोटारसायकली आहेत ते मात्र दु:खी. असे का, तर हा प्रताप आहे मोटारसायकलचोरांचा. ...
जबरदस्त राजकीय वरदहस्त लाभलेल्या कुख्यात अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५५, रा. उरुळी कांचन) याच्या खुनामागील कारणांचे एक एक पदर उलगडत चालले आहेत. ...