कोकण वगळता संपूर्ण राज्यात गुरुवारी उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी या भागांतील जनजीवन ठप्प झाले होते़ पुढील २ दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील, ...
एकीकडे पटसंख्येमुळे जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य धोक्यात आले असताना त्याच शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिकत असल्याचे विपरीत चित्र या भागात पहायला मिळते. ...