तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
जळगाव : मनपाने वाघूर जलवाहिनी दुरुस्तीसाठी मक्त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला असून 40 गळत्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. मात्र जलवाहिनीवर 8 ठिकाणी तर उपवाहिन्यांवर 2 गळत्या आहेत. ...