पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
पुण्यातील कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर एका डंपरची तीन दुचाकी व दोन मोटारींना धडक बसून झालेल्या अपघातात ६ जण ठार तर दोन जण जखमी झाले. ...
राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून महाराष्ट्रात रोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. २०१५ मेपर्यंत राज्यात एकूण १,०८८ शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. ...
पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही असे सांगत सीमेपलीकडून येणा-या धमक्यांसमोर आम्ही कधीच गुडघे टेकणार नाही' असा इशारा पाकिस्तानचे मंत्री निसार अली खान यांनी दिला. ...
शहरातील अतिक्रमण कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवक पुन्हा आमने-सामने आले असून स्वारगेट येथे बुधवारी महापालिका प्रशासनाने स्वारगेट ...
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण या कामांसाठी महापालिकेकडून दर वर्षी थेट कंपन्यांकडून डांबर खरेदी केली जाते, मात्र यंदा कंपन्याऐवजी ...
पोलिसांना सुटीच्या दिवशी काम केल्यास एक दिवसाचा पगार देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून, पोलिसांना ...
बोपखेल रहिवाशांसाठी मुळा नदीवरील तरंगता पूल खुला करून४ दिवस झाले आहेत. पावसामुळे खराब झालेले खडकीकडील जोड मार्गावरील ...
दहावीचा आॅनलाइन निकाल लागल्याने अकरावीच्या आॅनलाइन केंद्रीय प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत पालकांचीही धावपळ सुरू झाली आहे. ...
पर्यटननगरी लोणावळा शहरात वाहतूककोंडी ही सर्वात मोठी व जटिल समस्या आहे़ ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन व लोणावळा नगर ...
बारामती-फलटण-लोणंद-शिरवळमार्गे बंगरुळू महामार्गाला जोडणाऱ्या राज्य मार्गाचे चौपदरीकरण मागील ५ वर्षांपासून रखडले आहे. ...