लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या महापौर तृप्ती माळवी यांना पदावरून काढून टाकण्यात यावे, अशा मागणीचा ठराव सोमवारी किंवा मंगळवारी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. ...
वाढत्या तापमानामुळे राज्यात स्वाइन फ्लूचा धोका कमी होत असला तरीही शनिवारी या रोगाने पाच रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ३४७ वर गेली आहे. ...
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रासाठी भूसंपादन केल्या गेलेल्या काही प्रकल्पग्रस्तांना अजूनपर्यंत नोकरीत सामावून न घेतल्याने ते प्रकल्पग्रस्त आजही नोकरीसाठी प्रयत्नरत आहेत. ...