काटोल तालुक्यातील कोंढाळीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या हरदोली पेपर मिलच्या आवारात ठेवलेल्या खरड्यांनी अचानक शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पेट घेतला. ...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला. ...