CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
राज्यात शांतता व जातीय सलोखा कायम ठेवण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक .. ...
समाज हा पाया आहे. कोणतेही परिवर्तन घडवून आणायचे असल्यास सर्वप्रथम ते समाजात घडवावे लागते. ...
सहकार चळवळीच्या विकासाकरिता बाधक ठरत असलेल्या सहकार कायद्यामध्ये आवश्यक बदल करण्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती शहरात विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी साजरी केली. ...
आॅक्टोबरच्या पहिल्या दोन दिवसांतच पारा ३७ अंशांवर चढल्याने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. तर दुसऱ्या दिवशी पडलेल्या पावसामुळे थोडा थंडावा मिळाला आहे. ...
ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. इतर भारतीयांप्रमाणे महात्मा गांधीसुध्दा इंग्रजांचे गुलाम होते. ...
गणेशोत्सवकाळात सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेन आणि गणपती विसर्जनाचे असलेले चार दिवस यामुळे मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाला मोठा फटका बसला. ...
देशातील वातावरण सध्या फार चांगले नाही. समाज-समाजात वाद निर्माण करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे सुरू आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान लोकसहभागाशिवाय सत्यात उतरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ व विकसित भारताचे स्वप्न पाहिले होेते. ...