रेतीचे उत्खनन करण्यासाठी व अनधिकृत भराव टाकण्यासाठी खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर उत्खनन केले ...
दिल्लीजवळील नोएडातील आरुषी हत्याकांड प्रकरणाने देशाला हादरवून टाकले होते. या दुहेरी हत्याकांडानंतर सर्वत्र हीच चर्चा होती की, काय आईवडील आपल्या मुलीची हत्या करू शकतात? ...
येथील व्यवस्थापकाच्या हेकेखोर स्वभावामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. कर्जासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ताटकळत उभे राहवे लागते. ...