प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात या कामांची वर्क आॅर्डर काढली होती म्हणून भाजपा सरकारने दोन हजार कोटी रुपये देण्यास असमर्थता दर्शविली आहे. ...
घानाच्या राजधानीत पाऊस आणि पुरापासून बचावासाठी ‘गॅस स्टेशन’मध्ये आश्रय घेणे लोकांच्या जीवावर बेतले. बुधवारी रात्री अचानक झालेल्या स्फोटाने स्टेशनच्या चिंधड्या उडाल्या. ...
गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्यामुळे भाकड जनावरांचा प्रश्न निर्माण होईल. या निर्णयामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्याची ओरड काहींनी सुरू केली होती. ...