चेतन धनुरे, उदगीर उदगीर नगरपालिकेच्या हुतात्मा अन् गांधी उद्यानाची सध्या वाईट अवस्था बनली आहे़ गांधी उद्यानात तळीरामांनी तळ ठोकल्याने पालिकाही बेजार झाली आहे़ ...
पीएमआरडीएच्या स्थापनेवर अखेरीस शिक्कामोर्तब झाले. पुण्याच्या विकासाचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला. यापूर्वी हे करणे खरेच शक्य नव्हते का? असूनही ते झाले नाही हेच खरे वास्तव. ...
केदारखेडा : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेरखेडा गावात डेंग्यू सदृश तापाच्या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे सविस्तर वृत प्रसिध्द केले़ हे वृत्त प्रसिध्द होताच या गावात आरोग्य पथक दाखल झाले़ ...
राजूर : मुख्य रस्त्यावरील वीज जोडणीची लोंबकळलेली तार अज्ञात वाहनात अडकून तुटल्याने दि.७ रोजी रात्री १२ वाजेपासून राजूरचा वीजपुरवठा बुधवार सायंकाळपर्यंत बंद पडला होता. ...