महाराष्ट्रातले गडकिल्ले जाज्वल्य इतिहासाने भारलेले आहेत, सामाजिक, सांस्कृतिक योगदानातलं त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, प्रत्येक किल्ला हा वेगवेगळ्या ...
आठ कोटी एकर पसरलेलं ते उजाड वाळवंट. तिथल्या विरळ ओयासिस-ठिपक्यांना जोडत जाणारी, अस्ताव्यस्त, पिंजारलेल्या फाटय़ांत गुंतलेली ती अवघड-खडतर व्यापारवाट. ...
‘इथे कोण राहायला येणार?’ म्हणून अगोदर सर्वानीच ‘सन सिटी’ वसाहतीच्या नावानं बोटं मोडली होती, पण ही घरं पाहायला पहिल्याच आठवडय़ात लाखाहून अधिक लोकांनी हजेरी लावली. ...