जालना : देशात स्वच्छता राहावी यासाठी मोदी सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तांडूर येथील युवक दुचाकीवरुन भारतभ्रमणावर निघाला आहे. ...
पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई शिवारात दिवसाढवळ्या वन्य प्राण्याची हत्या केली जात आहे. तसेच या प्राण्यांचे मांस ग्राहकांना घरपोच देत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. ...
शिरीष शिंदे , बीड प्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला कंट्रोल रुममधून फोन लावून ठाणे अंमलदाराच्या वर्तणूकीसह इतर माहिती गेल्या महिन्याभरापासून घेतली जात आहे. ...
सोमनाथ खताळ , बीड क्षित रहावेत, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अद्यापर्यंत कसल्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. निम्म्याहून आधिक बसगाड्या नादुरूस्त आहेत. ...