पेठ : आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील बटाटा लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाने दडी मारल्याने अजून ३० ते ४० टक्के बटाटा लागवड होणे बाकी आहे. मजुरांची टंचाई भासत असल्याने बटाटा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू केला आहे. ...
वाल्हे : महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळातर्फे पुरंदर तालुक्यामध्ये वारकरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. वारकरी सेवा संघाच्या पुरंदर तालुका शाखेच्या अध्यक्षपदी माणिकमहाराज पवार, तर उपाध्यक्षपदी विलास श्रीपती भुजबळ यांची निवड करण्यात आली. ...
कान्हुरमेसाई : कान्हुरमेसाई (ता. शिरूर) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य मेसाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष व विद्याधाम प्रशालेचे माजी अध्यक्ष फक्कडराव सखाराम पुंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले, तीन भाऊ असा परिवार ...
राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकीय चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले़ टाकळीमिया येथे झालेल्या सभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राहुरी तालुका विकास आघाडीची स्थापना केल्याची घोषणा केली़ या आघाडीचे नेतृत्व ...
विष्णूपुरी प्रकल्पाकडे वीज वितरण कंपनीच्या असलेल्या २२ कोटींच्या थकबाकीमुळे गेल्या वर्षभरापासून हा प्रकल्प अंधारातच आहे़ समाधानकारक पाऊस होवून धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास जनित्राचाच आधार घ्यावा लागणार आहे़ तर दुसरीकडे मनपाकडे तब्बल सात वर्षापा ...
मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्हयातील बेरडी गावातील विठ्ठल गायकवाड, गणपती भोगाटे, चिरकुट तुडापे, रामभाऊ काकडे हे वारीत सहभागी झाले आहेत. ते म्हणाले, जून महिन्यात पाऊस पडला. पिके उगवली पण आता पाऊसच गायब झालाय. त्यामुळे पिक जळू लागलीयेत. त्यामुळ चिंता वाट ...