विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संकलीत करणे, माहितीचे आदान-प्रदान करून सर्वंकक्ष माहिती एकत्रित करताना शिक्षकांसह कर्मचारी व अधिकाऱ्यांची दमछाक आता टळणार आहे. ...
वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना शुक्रवारी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम ...
सावली तालुक्यात जूनमध्ये झालेल्या अती पावसाने धान पेरणीची कामे खोळंबली होती. ती पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने ९५ टक्के पेरणीची कामे पूर्णत्वास आली आहेत. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै २०१५ रोजी हा निर्णय घेतला आहे. ...
काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी धोरणा विरुद्ध शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करुन विद्यमान राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ...
एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नसताना संचालकाच्या निवड पॅनलवर ...
अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक ...