महाराष्ट्रात सध्या बदलाचे राजकारण सुरू आहे. पंधरा वर्षांची सत्ता हातची गेल्याने अस्वस्थ झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काही मुद्यांचे कोलीत हातात पडताच राज्यातील ...
शहरात आधीच वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना आता शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा जीवघेणा खेळ सुरू आहे. रिक्षा, आॅटोरिक्षा, मिनीडोअर, टाटा मॅजिक आणि मारोती व्हॅनमधून नियमबाह्य वाहतूक केली जाते. ...
कृषी क्षेत्राचा विकास झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील. त्याच्या आत्महत्येला कर्जाचे ओझे हे एकमेव कारण नाही, असे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी ...
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, कृष्णा ईदचा सण जवळ आला आहे. परंतु करदात्यांना या टीडीएस रिटर्नसाठी धावपळ करावी लागत आहे. सण व टीडीएसची ड्यू डेट एकामागोमाग ...
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यवतमाळ विधानसभेत निर्णायक असलेल्या शहरालगतच्या ग्रामपंचायती राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. ...