CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सादागड बिटाअंतर्गत येत असलेल्या खेडी गावात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून २१ शेळ्या जागीच ठार केल्याची घटना घडली. ...
वर्गात मुलं जेमतेम पाच ते सात... शिक्षकांचे मुलांकडे दुर्लक्ष... त्यांना स्वत:लाच 'सप्टेंबर' हा शब्दसुद्धा नीट लिहिता येईना... अशा परिस्थितीत शिक्षक मुलांना शिकवणार तरी काय? ...
संस्थाचालकांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याबाबतच्या घटना राज्यात समोर येत असताना जिल्ह्यातही अशीच एक घटना पुढे आली आहे. ...
नांदुरा तालुक्यातील सात गावातील नागरिक पाणी पुरवठय़ाअभावी १५ दिवसांपासून त्रस्त. ...
राज्याच्या शिक्षण विभागाने कला व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या पदांना कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात कला ...
लोणार तालुक्यातील दाभा गाव घेतले दत्तक. ...
खरिप हंगामात नदी पात्रातून चांदपुर जलाशयात पाण्याचा उपसा सोंड्याटोला सिंचन प्रकल्प करीत असतांना वीज बिलाची .. ...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला आर्थिक स्वरूपात मदत केली ती तात्पुरती मलमपट्टी होती. ...
चौरास भागात सध्याचे मोसम जीवघेणे ठरत आहे. १५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. तसेच पावसाळा ऋतूसारखा वाटला नाही. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे तसेच रुपी बँकेच्या खातेदारांचे पैसे त्वरित देऊन दोषी संचालकांवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी रविवारी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती ...