नेहमीच असे काही होत असते. एखाद्या खाद्यपदार्थात अळ्या सापडल्या की, अळ्या सापडण्याचे अनेक प्रकार अचानक उघड होऊ लागतात, तावातावाने त्यावर चर्चा होत राहते आणि मग अचानकच सारे काही शांत शांत होऊन जाते. ...
गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहिल्यावर प्रत्येक सुबुद्ध भारतीय नागरिकाच्या मनात नक्कीच असा प्रश्न उपस्थित झाला असेल की, लोकांच्या श्रद्धेची थट्टा केली जाऊ शकते का? ...
महिलांमध्ये पोषण द्रव्यांचा अभाव असल्यास त्यांच्या मुलांना रक्तक्षय होण्याचा धोका अधिक असतो. देशात आणि आशिया खंडातील बहुतेक भागात ७० टक्के लहान मुलांना रक्तक्षय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...
गतिमान झालेल्या जीवनाबरोबर पाश्चात्त्य संस्कृतीच्या मूल्यांचा परिणामही समाजावर होत आहे़ पण दुसरीकडे नातेसंबंधांमुळेच ६० टक्के महिला तणावाखाली असल्याचे एका आॅनलाइन सर्वेक्षणातून समोर आले आहे. ...