शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला ...
शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो ...
जलयुक्त शिवारांतर्गत जिल्ह्यातील काम मोठे आहे; मात्र हे काम लोकसहभागातून झाले पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम शासकीय पातळीवर न राहता जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत राबविला गेला पाहिजे ...