रस्ता न चुकता, न विसरता पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास कसा करतात? दिशाज्ञान त्यांना कसं होतं? ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी अचूकपणे ते कसे काय पोहोचतात? ...
विकास म्हणजे संपूर्ण समाजाच्या संतुलित जीवनमानवाढीचा संकल्प. विकास सर्वांगीण असतो, तर समृद्धी मात्र केवळ भौतिक. ‘विलास’ आणि ‘विकास’ परस्परविरुद्धच आहेत. श्रीमंतांनी अतिश्रीमंत व्हावे, मध्यमवर्गीयांनी श्रीमंत व्हावे,असा विकासाचा अर्थ नव्हे.. ...
भूमी अधिग्रहण विधेयक अखेर लोकसभेत रेटण्यात सरकार यशस्वी झाले. हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेताना केंद्र सरकारने प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकाला तरी नोकरी देण्याची दुरु स्ती मान्य केली. ...
ज्या शेतकर्यांजवळ गोवंशाचे पशुधन होते, त्यांनी आत्महत्त्या केलेल्या नाहीत, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. गोवंशाच्या रक्षणाबाबत आग्रही असणारे भारतीय संविधान जगात एकमात्र आहे. ...
राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी मांडला जाईल. त्या पार्श्वभूमीवर स्त्रियांसाठी आता वेगळा ‘अर्थसंकल्प’ कशाला? - या (स्वाभाविक आणि खोचक) प्रश्नाचे उत्तर ...
इंटरनेट हे अनेकविध प्रकारच्या सामाजिक बदलांना वेग देणारे तंत्रज्ञान ठरले आहे, हे तर खरेच! आतातर काही महत्त्वाच्या मानवी मूल्यांचाही या इंटरनेटशी थेट संबंध जोडता येईल अशी परिस्थिती वारंवार निर्माण होताना दिसते आहे. ...
ब्लेम (आरोप), शेम (सांस्कृतिक शरमिंदेपणा)चा ‘गेम’ हा वर्चस्वादी राष्ट्रांच्या पब्लिक डिप्लोमसीचा एक अनिवार्य भाग आहे. लष्करावरील खर्चासारखाच या ‘ब्लेम-शेम’ मोहिमांवर या देशांकडून प्रचंड पैसा ओतला जातो. ...
कोची मुझिरीस बिएन्नाले अल्पावधीत जागतिक कलाविश्वात आपला दबदबा निर्माण करणारे हे अनोखे कला-प्रदर्शन २८ मार्चपर्यंत कोचीच्या भूमीवर चालू आहे. त्यानिमित्ताने.. ...