संभाजीमहाराजांच्या जन्माने पवित्र झालेली ही पुरंदरची भूमी आहे. छत्रपती संभाजीमहाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नारायणपुरात साहित्याची गंगा आली आहे. ...
सुरुवातीला राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणा-या भाजपाने आता राष्ट्रवादी पक्षाच्या अविश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजुने मतदान करून भाजपाने आपण सत्तेच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी असल्याचे दाखवून दिले. ...
नरेंद्र मोदी हे 'विष्णूचे' अवतार आहेत, अशा शब्दांत कौतुक करत माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ट कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मोदींची तुलना थेट देवाशी केली आहे ...
राज्यात सत्ताबदल झाल्यावरही भाजपा सरकार आघाडी सरकारचीच री ओढत असून यासाठीच तुम्ही सत्तेवर आलात का असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे सत्ताधा-यांना विचारला आहे. ...
राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे. ...
देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, या आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संमत करण्यात आला. ...
न्यायालयाने न्यायदानाचे काम करावं, पण उत्सव व मंडपाच्या भानगडीत पडून श्रद्धांना ठेच लावू नये अशी रोखठोख भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. ...