२०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसप्रणित संपुआ पराभूत होईल असा अंदाज जर तुम्ही २०१० साली व्यक्त केला असता, तर लोकानी तुम्हाला वेड्यातच काढले असते. ...
अरविंद केजरीवाल आणि त्यांचे दिल्लीतील आम आदमी सरकार केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात ठामपणे उतरणार असल्याचे त्यांच्या जनता दरबारात परवा साऱ्यांना दिसले. ...