घाटंजी तालुक्यातील कोची तलाव प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. या प्रकल्पातील प्रस्तावित सिंचन सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून घाटंजी येथे झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी घाटंजी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
जालना : जिल्हा परिषद प्राथमिक , पूर्व माध्यमिक आणि टंचाईग्रस्त भागात उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवविणे बंधनकारक ...