पावसाळयामध्ये भिजण्याचा मनमुराद आनंद लुटत असताना पायांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या साचलेल्या पाण्यात ...
निसर्गाचे वरदान लाभलेला धबधबा म्हणून कुंडेश्ववराची ओळख आहे. मात्र अनेक अति उत्साही पर्यटक उंचावरुन पाण्यात उड्या मारत असल्याने अशा ...
कोन गावानंतर थेट अंबरनाथमध्ये सीएनजी पंप असल्याने कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातील बहुसंख्य रिक्षाचालक त्यावर येतात. ...
प्रवासापूर्वी लांब पल्ल्याची रेल्वे रद्द झाल्यास त्याचा एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा रेल्वेने सुरू केली आहे. ...
ठाणे महापालिकेने जप्त केलेल्या मालमत्ता वापरणारे अडचणीत सापडणार आहेत. गेली अनेक वर्षे पालिकेला वाढीव दराने भाडे न दिल्याने आता या रहिवाशांना रेडीरेकनर ...
पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंदा चोख पावले उचलली आहेत. ...
रेल्वे मंत्रालयाने ठाणे स्थानक परिसरात दोन हजार वाहने सामावू शकतील, इतक्या विस्तीर्ण बहुमजली वाहनतळास (पार्किंग प्लाझा) मंजुरी दिली आहे. ...
तालुक्यातील मुख्य तीन नद्यांपैकी दोन नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्यामुळे या परिसरातील गावे-वाड्यांना पाण्याची टंचाई भासते. ...
आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ...
मुंबई - गोवा महामार्गावर भिरा फाटा नजीक येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीचा फिल्मीस्टाईल पाठलाग करून गाडी अडविण्याचा ...