सरकारने इंटरनेट अवकाश (स्पेस) काही बड्या कॉर्पोरेटकडे सोपविण्याचा डाव रचला असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा ...
बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भीषण वादळात ३२ जण ठार, तर ८० च्या वर गंभीर जखमी झाले. वादळाच्या या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली ...
केंद्र शासनाच्यावतीने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. असे असताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना वर्धा नगर पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात असल्याचे शहरातील अस्वच्छतेवरून दिसते. ...
प्रत्येक रविवारी समुद्रपूर येथून वर्धेला येण्याकरिता सेवाग्राम मार्गे बसफेऱ्या कमी असतात़ दोन ते तीन तास प्रवाश्यांना बसची प्रतीक्षा करावी लागते़ ... ...