दादरी आणि गोमांस प्रकरणी वादग्रस्त विधाने करीत संघर्ष ओढवून घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आता ‘पुरे झाले, बोलणे आवरा’ या भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे. ...
सरकारी नोकरभरतीमधील प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी यापुढे प्रदेशनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय पदे भरण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन असून, त्यावर अभ्यास करण्यासाठी वित्तमंत्री ...
भारतीय लोकशाही ही ‘निवडून न आलेल्यांची जुलूमशाही’ असू शकत नाही व निवडून न येणाऱ्यांनी निर्वाचित शासन यंत्रणेचे खच्चीकरण केले तर त्यामुळे लोकशाहीच धोक्यात येईल ...
राज्यातील साखर उद्योग अडचणीत असला, तरी ऊसतोडणी मजुरांना त्याची झळ बसता कामा नये. साखर उद्योगातील या सर्वात लहान घटकाला वाऱ्यावर न सोडता त्यांच्या प्रश्नांची ...