दुष्काळाचे चटके बसू लागताच महाराष्ट्र पाण्याबद्दल बोलू लागला आहे. जिकडे तिकडे पाणी वाचवण्याची चर्चा होते. दुष्काळग्रस्त भागातील पाणीबाणी सोडवण्यास लोकसहभाग वाढत आहे. ...
भारतातील प्रगत राज्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असणारे आणि औद्योगिक गुंतवणूक व विकासात अग्रगण्य असणारे महाराष्ट्र राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबतही अग्रक्रमावर आहे. ...
अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते. ...
राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे दूर सरल्याने तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूरमध्ये नोंदविले गेले. ...
घटस्फोटित तरुणीला एका विवाहित पोलीस अधिकाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या नावावर तब्बल दीड वर्ष तिचे शारीरिक शोषण केले आणि ऐनवेळी लग्नाला नकार दिला. ...
नागरी सुविधेसाठी (शाळा, उद्याने, मार्केट, बसस्थानक, दवाखाने आदी) संबंधित विकास प्राधिकरणाने आरक्षित केलेल्या भूखंडावर ती सुविधा उभारण्यासाठी टीडीआर देण्याचे शासनाने ठरविले आहे. ...