केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष तर राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला सहा महिने पूर्ण होत असले तरी सत्ताधारी भाजपाने महायुतीतील घटक पक्षांना चार हात लांबच ठेवले आहे. ...
वाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे. ...
२००६ साली मॅकेन्सी या आंतरराष्ट्रीय संस्थेने तणावमुक्ती कशी करावी, यासंदर्भात पोलीस दलाला ‘मोफत’ करून दिलेला अहवाल आजही धूळ खात पडला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...
मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांना मंगळवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल एफआयआर रद्द केला. ...