१९६२ मध्ये रा.सू. गवई आणि त्यांचे राजकीय गुरू दादासाहेब गायकवाड हे लोकसभेची निवडणूक हरले असले तरी रा.सू.गवई यांनी विधानसभेवर २२ आमदार निवडून आणले होते. ...
पुणे-सातारा महामार्गावर वरवे खु.येथे हॉटेल नटराज येथे चहापानासाठी थांबलेल्या प्रवासी युवकावर तिघा जणांनी बेछूट गोळीबार करून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला़ ...
उशिरा पावसामुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. या आठवड्यात सलग चार दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असताना त्याला बँकेच्या कर्जाची आवश्यकता आहे. ...
दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शेती व पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या बगाजी सागर धरणात ७३़७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून शुक्रवारी रात्रीपासून या धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. ...