संमेलन मग ते कुठलेही असो, त्याच्या आयोजनामध्ये असंख्य अडचणी निर्माण होतात आणि मग आयोजकांनाच टीकेचे धनी व्हावे लागते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी नाट्य परिषदेच्या ...
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा ...
ज्यात अधिकाधिक उद्योग यावेत यासाठी देण्यात येणाऱ्या परवानांच्या संख्या कमी करण्यात आल्या असून यापूर्वी उद्योग उभारणीसाठी ७६ परवाने घेण्याची गरज होती. ...
२७ जुलै रोजी दिवंगत रा. सु. ऊर्फ दादासाहेब गवई यांना राज्यसभेत उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी श्रद्धांजली अर्पण करीत असताना माझ्या डोळ्यासमोर आम्हा दोघांमधील सुमारे ...
अखेर काल याकूबच्या ५३व्या जन्मदिवशी सकाळी ७ वाजता त्याला फासावर चढविण्यात आले. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटांच्या मालिकेत मृत्यू पावलेल्या २५७ व जखमी झालेल्या ७००वर ...
सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना १५ आॅक्टोबरपर्यंत संपत्ती आणि देणीदारीबाबत दोन वर्षांचा तपशील सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकपाल कायद्यानुसार ही माहिती देणे बंधनकारक आहे, ...
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ आहे, अशी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची धारणा होती. याचा प्रत्यय त्यांच्या वर्धा येथील भेटी दरम्यान सुभाष शितुत यांनाही आला. ...