लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द करून सासऱ्याला दिलासा दिला आहे. यशवंत तडस असे सासऱ्याचे नाव असून ते अमरावती येथील रहिवासी आहेत. फिर्यादी नलिनी यांनी पती व सासऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्र ...
धारावीत पाणीकपातमुंबई : मरोशी ते रुपारेल दरम्यान भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असले तरीही मरोशी ते सहार दरम्यान सहा ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरु होणारे काम ७ ऑगस्टला रात्री १० वाजता पूर्ण होणार ...
उल्हासनगर : शहरातील रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर चांदीबाई महाविद्यालयातील मानव हजरती, शिवम, हिमांशू हे ३ मित्र कॉलेजमध्ये जात असताना भरदुपारी एका टोळक्याने चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याने टोळक्याने मारहाण करून शिवम व हिमांशूकड ...
अहमदनगर : पर्यटनाचे पॅकेज तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या आमिषाने हिब्ज हॉलिडेज प्रा. लि. या कंपनीने हजारो नागरिकांना गंडा घातला होता. त्यामध्ये एकट्या श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांकडून सात कोटी रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ...
सातपूर : येथील बॉश कंपनीच्या वतीने गंगाघाट तपोवन परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर चकाचक करण्यात आला. कुंभमेळ्यात आरोग्याच्या समस्या आणि साथीचे आजार उद्भवू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले. ...
लोकशाहीचे मंदिर म्हणून संसदेला संबोधले जाते. देशभरातील सव्वाकोटी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी या मंदिरात एकत्र येतात. मात्र या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम करण्याऐवजी एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोकसभेत गोंधळ घा ...