जीबाब किंवा जे सत्य भारताचे सरकार, त्याच्या सर्व तपासी यंत्रणा आणि भारतीय जनता यांना अगदी पहिल्या दिवसापासून ज्ञात होते, या सत्याची प्रचिती आणून देणारे भक्कम पुरावेदेखील ...
उद्योगक्षेत्र आणि केंद्र सरकार या दोन्ही घटकांकडून निर्माण केल्या जात असलेल्या दबावाला भीक न घालता, व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय ...
ठाणे : ठाणे आणि परिसरात इमारती कोसळून वर्षभरात जवळपास दीडशेहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यातील अनेक इमारती या धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या आहेत. इमारती धोकादायक ठरविण्याच्या प्रक्रि येत भ्रष्टाचार असून यात लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसा ...
भारतातील १३ तरुण इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया अर्थात इसिसमध्ये भरती झाल्याची माहिती समोर येत असतानाच या तरुणांमध्ये केरळमधील एका पत्रकाराचाही समावेश असल्याचे समजते. ...
मध्यप्रदेशमध्ये एकाच दिवसी दोन रेल्वे गाड्यांना अपघात झाला असून या अपघातांची जबाबादारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे. ...